लंडन - भारतात बँकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या विजय माल्ल्याने सर्वच बँकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्याने आपल्यावर असलेला संपूर्ण कर्ज अर्थातच 100 टक्के परतफेड करणार असल्याची ऑफर दिली आहे. त्याने यासंदर्भात अनेक प्रकारचे ट्वीट केले. माध्यमांमध्ये ओरडून सांगितले जात आहे, की विजय माल्ल्या सर्वसामान्य लोकांचे हजारो कोटी घेऊन पसार झाला, तो कर्जबुडवा आहे. परंतु, कर्नाटक हायकोर्टात मी सेटलमेंट करण्याचा प्रस्तावही दिला होता त्यावर कुणी काहीच बोलत नाहीत असेही त्याने लिहिले आहे.

Post a Comment