आज करा हे 5 काम...
1. कार्तिक पौर्णिमेला सकाळी एखाद्या नदी किंवा तलावामध्ये स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते.
2. कार्तिक पौर्णिमेला भगवान सत्यनारायणची कथा ऐकण्याचेही विधान आहे. हे शक्य नसल्यास भगवान विष्णूंची पूजा करावी.
3. संध्याकाळी घर, मंदिर, चौक आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. यामुळे घर-कुटुंबात सुख-समृद्धी राहते.
4. या दिवशी गरजू लोकांना दान करण्याची प्रथा आहे. शक्य असल्यास गरम कपडे आणि अन्नदान करावे.
5. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा आणि खालील मंत्राचा उच्चार करावा. यामुळे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी।
पुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी।।
एतभामांष्टक चैव स्त्रोतं नामर्थं संयुतम।
य: पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघ फलंलमेता।।
Post a Comment