नवी दिल्ली - भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीजवळ पोहोचले आहेत. हरिव्दारहून निघालेल्या या शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेशाची परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीही शेतकरी त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. पोलिसांनी लावलेल्या बॅरीकेट्सवर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर चढवले अशून शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा केला जात आहे. पोलिसांनी दिल्ली-युपी बॉर्डर सील केली असून मोठ्या संख्येने सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून पूर्व दिल्लीमध्ये कलम-144 लागू कPDAT- शेतकऱ्यांच्या दगडफेकीला पोलिसांकडून सौम्य लाठीमाराने प्रत्युत्तर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment