औरंगाबाद- राज्य सरकारने सप्टेंबरअखेर मराठवाड्यातील पैसेवारी जाहीर केली. यात तब्बल ३ हजार गावांत दुष्काळ असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. दरवर्षी सप्टेंबरअखेरीस हंगामी पैसेवारी जाहीर केली जाते. यंदा जाहीर केलेल्या पैसेवारी अहवालात मराठवाड्यातील २ हजार ९५८ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी तर ५ हजार ५७५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment