अबुधाबी- बुधवारी बांगलादेशने जबरदस्त प्रदर्शन करत पाकिस्तानवर ३७ धावांनी मात करत आशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारली. अाता २८ सप्टेंबर रोजी भारतासमोर बांगलादेशचे आव्हान असेल. मुशफिकुर रहीमच्या (९९) अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने ४८.५ षटकांत सर्वबाद २४० धावा काढल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ५० षटकांत ९ बाद २०२ धावा करू शकला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment